डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून आयोजित सामाजिक समता कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणुन विद्यार्थांना मार्गदर्शन.

                                                   डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार 

 दिनांक 13/04/2022

आदर्श महाविद्यालय , हिंगोली 






विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून आयोजित सामाजिक समता कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणुन विद्यार्थांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या विषयावर  मार्गदर्शन केले, यावेळी विचारपीठावर जात पडताळणी विभागाचे अध्यक्ष  श्री .खपले साहेब ,सहाय्यक समाजकल्याण आयुक्त श्री. मिनगिरे साहेब ,ऐडके साहेब , आदर्श महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. विलास आघाव सर , सिद्धार्थ गोवंदे सर,विजयकुमार कांबळे सर आदी सह महाविद्यालयातील विद्यार्थी वर्ग संख्येने उपस्थित  होता.  







0/Post a Comment/Comments