निवेदन.
दिनांक : ०२ मार्च २०२०
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पदभरती मध्ये नियमानुसार धनगर , वंजारी समाजाला आरक्षित जागा योग्य प्रमाणात न दिल्या मुळे दोन्ही समाजावर जो अन्याय होत आहे यासंबंधी हिंगोली जिल्हाधिकारी साहेबां मार्फत राज्य शासनास समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा